‘एप्रिल फूल बनाया, उनको गुस्सा आया...’ महंमद रफींचं हे गाणं सर्व लहानमोठ्यांना माहिती आहे. या दिवसाचा आपल्यावर एवढा प्रभाव आहे की चित्रपटसृष्टीनेही त्याची या गाण्यात दखल घेतली आहे. कित्येक वर्षं एक एप्रिल या दिवशी साध्या भोळ्या माणसांना मू
रात्र हिवानं सरली तसं मी पहाटेच परसदारी असलेल्या लाकडी खाटेवर जाऊन गोधडी घेऊन पुन्हा झोपून राहिलो,एरवी माय उठली अन् अंगण झाडून सडा रांगोळी करत बसली. माय तिचं आवरून भाकरी करायला बसली सूर्योदय होऊन सुरू पिंपळाच्या पानांच्या आडू
मृदुला राजवाडेएखादी वाईट बातमी ऐकल्यावर तुम्ही स्थिर असता की चिंताग्रस्त होता, परीक्षेला जाताना घाम फुटतो का, इंटरव्ह्यूच्या खोलीत जाताना पाय लटपटतात का, एखादा साधासा निर्णय घेण्याची वेळ पडली तर घसा कोरडा पडतो का? या अनुभवांना आपण सगळेच कधी ना कधी सामोरे
असं म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते. तसं मी माझ्या बाबतीत असं म्हणेन की अधूनमधून पांढऱ्यावर काळं करण्याची माझी जी धडपड चालू आहे, त्यासाठी प्रेरणा देणारा तू आहेस. तुझी माझी ओळख होण्यापूर्वीही कधीतरी काहीतरी सुचलं की मी लिहून ठेवायचे. प
रडणं हा कमकुवतपणा? छे, अजिबात नाहीती ना रडूबाईच आहे, तो ना रड्याच आहे जरा मनाविरूद्ध झालं, कोणी काही बोललं की लगेच याचे डोळे भरतात असं किती सहजपणे आपण एखाद्याला लेबल लावून मोकळं होतो. मानवी भावभावनांमध्ये हसणं, रुसणं, आनंदित होणं, क्रोधित होणं
नमस्कार मित्रांनो, कसे आहात. मागच्या वेळी मान्य केल्याप्रमाणे आज पुन्हा एकदा एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन तुमच्यासमोर आले आहे. तो विषय म्हणजे उच्च रक्तदाब आणि आहार यांचा एकमेकांशी असलेला संबंध. सामान्यपणे पाहिले तर उच्च रक्तदाब होण्याची अनेक
‘इस्रो’ची जडण-घडण १९६०च्या दशकाच्या सुरुवातीला टोकियोमध्ये घेण्यात आलेल्या ऑलिम्पिकमधील खेळाचे सामने घरबसल्या लोकांना दिसावेत यासाठी तेव्हा नुकत्याच पुढे आलेल्या अवकाश विज्ञानाचा वापर करण्यात आला होता. या तंत्रज्ञानाचा आवाका खेळांच्या माध्यमा
विश्वातील अनेक गूढ रहस्यांचे शोध घेणाऱ्या मानवाच्या 'डोळ्यावर' सध्या गेल्या काही आठवड्यांपासून अनिश्चिततेचे वादळ घोंघावत आहे. जगातील सर्वोत्तम अभियंते आणि वैज्ञानिक आपल्या संपूर्ण तांत्रिक क्षमता पणाला लावून ते नीट पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहेत. कदाचित हा लेख लिहीला जाईल, तोवर त्यावर उपाय सापडेल अशी आशा आहे. हे डोळे म्हणजेच "हबल दुर्बीण". नुकतंच नासाने ४ जुलै या अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिवसाचं निमित्त साधत हबलने वेध घेतलेला एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे. असं म्हटलं जातं की, "हबलने वेध घेतलेल्या प्रति
दोन दिवसांपूर्वी कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीने तब्बल ५०,००० कोटी रुपयांच्या तीन आण्विक पाणबुड्या बनवण्याच्या प्रस्तावावर विचार करण्याबद्दल सूतोवाच केलं आहे. यातील सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे या तिन्ही पाणबुड्यांच्या निर्मितीत ९५% गोष्टी या 'मेड इन इंडिया' असणार आहेत. आत्मनिर्भर भारत बनण्याकडे टाकलेलं एक मोठं पाऊल म्हणून या गोष्टीकडे बघण्यात येतं आहे. मुळातच अतिशय किचकट असणारं तंत्रज्ञान आत्मसात करून अश्या पद्धतीच्या पाणबुड्यांची निर्मिती करणं हे प्रचंड मोठं शिवधनुष्य पेलणं आहे. पारंपारीक पाणबुड्या आणि
नासाच्या चंद्रा क्ष-किरण दुर्बिणीने काढण्यात आलेल्या आपल्या आकाशगंगेच्या केंद्रास्थानाच्या छायाचित्रात असे दिसून आले आहे की, त्या केंद्रस्थानी अतिउष्ण वायू आणि चुंबकीय तरंग एकमेकांत गुंफले जाऊन त्यामुळे एक अभूतपूर्व दृश्य तयार झाला आहे. हे नवे छायाचित्र चंद्रा क्ष-किरण दुर्बिणीने आधी काढलेल्या आणि आता काढलेल्या छायाचित्रांच्या एकत्रीकरणाने तयार झाले आहे. या छायाचित्रामुळे आपल्या आकाशगंगेच्या चकतीच्या वरचा आणि अधिक लांबचा भागदेखील स्पष्ट दिसू शकतो आहे.पॅनोरमा या प्रकारच्या त्या छायाचित्रात नारिंगी, निळ
समाजाच्या अंतर्मनात वेगळं स्थान निर्माण केलेली चित्रपटसृष्टी नेहमीच परिवर्तनाचं एक प्रभावी माध्यम म्हणून समोर आली आहे. आजकाल अतिप्रचलीत असा 'ट्रेण्ड' हा शब्द पसरवण्यात चित्रपटाची मुख्य भूमिका आहे. घटना कितीही जुनी असली, कोणत्याही काळातली असली, कोणत्याही
कोणत्याही कलाकाराचं आयुष्य निरखून पाहावं, तर ते चारचौघांसारखं सरळसोट का नसतं? शापित गंधर्वाचं जगणं हे त्याच्यासाठी विधिलिखित असतं की त्याने आयुष्यभर स्वतः वेगळं आयुष्य जगण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा तो परिपाक असतो? त्यातून मिळालेल्या प्रसिद्धीनंतरही जे श
आज पब जी चा जमाना आहे. एनिमेशन च्या जगात एकेमकांवर कुरघोडी करून तेच आपलं खरं आयुष्य मानणाऱ्या तरुण पिढीच्या हातातली साधन बदलली असली तरी मनोरंजनाचा हेतू तसाच कायम आहे. पण जेव्हा गेम खेळण्यासाठी कॉम्प्युटर, संवाद साधण्यासाठी हातात असणारे आय फोन नव्हते त्याकाळी मनोरंजनाची परिभाषा वेगळी होती. मनोरंजनातून समाजाला काहीतरी चांगली शिकवण देण्याचा हेतू आपल्या संस्कृतीत नेहमीच जपला गेला आहे. त्याच उद्देशाने आपल्या संस्कृतीत अनेक लोककलांचा उदय झाला. काळाच्या ओघात ह्यातील अनेक लोककला मागे पडल्या किंवा त्यांच अस्ति
सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे लागेल की आंतरराष्ट्रीय संबंध हे कायम वास्तववादी दृष्टीकोनातून पाहावे लागतात, आजच्या जागतिक व्यवस्थेत विचारधारेवर आधरित आदर्शवादाला कोणतेही स्थान नाही, मग तो चीन असो किंवा इतर कोणताही देश. सध्या भारत-चीन संबंधात आलेला तणाव आपल्याला विविध परिप्रेक्ष्यातून समजून घ्यावा लागेल.भारत चीन दरम्यानच्या सध्याच्या घटना पाहू यामे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लडाखमधील पांगोंग त्सो (त्सो म्हणजे सरोवर) आणि सिक्किममधील नथूला (ला म्हणजे खिंड) या दोन भागात भारतीय आणि चीनी लष्करात धक्काबुक्की आ
स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा मनोरंजनाची माध्यमे कमी होती, तेव्हा त्या काळात लावणी, पोवाडा, तमाशा, संगीत नाटके हेच कलाप्रकार सर्वसामान्य माणसांचे रंजन करत असतं. अशा वेळी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या शिवजयंती उत्सवातील एखाद्या शाहिरांचे पोवाडे स्व
'सत्यमेव जयते'सारख्या आमिर खानच्या गाजलेल्या टी.व्ही. शोमध्ये महिला सक्षमीकरणावर आधारित एका भागात "मुझे क्या बेचेगा क्या रुपैय्या" हे सुंदर गीत आहे, ज्यामध्ये एक भारतीय स्त्री कौटुंबिक अत्याचारांना बळी न पडण्याचा निश्चय करत ठणकावून सांगते की कोणत्याही
'चित्रपटात जे दाखवलं जाते त्याचा प्रभाव समाजावर जास्त पडतो' की, 'समाजात जे घडत आहे त्याचे प्रतिबिंब चित्रपटात दिसतं हा' वादाचा मुद्दा आहे. पण एक गोष्ट खरी आहे की, जेव्हापासून भारतात सिनेसृष्टी उदयास आली तेव्हापासून भारतीय 'समाज आणि सिनेमा' ह्यांचा प्र
परवा, ४ जूनला आपल्या सर्वांचे लाडके अशोकमामा, म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची पंच्याहत्तरी झाली. जवळजवळ अर्धशतकहून अधिक काळ, आपल्या अभिनयानं अनेक रसिकांना निखळ आनंद देणाऱ्या, या अवलिया कलावंताला ही शब्दरूपी भेट सादर अर्पण. काही
लोकहो, तुम्हाला आठवतं आपण हिमाचली सिरीजमध्ये धाम या थालीबद्दल जाणून घेतलं होतं. आज तशीच कश्मिरी थाळी - वाझवान बद्दल जाणून घेणार आहोत. कश्मिरचे बरेच पारंपारिक पदार्थ या थाळीचा भाग आहेत. आठ पदार्थांपासून ते छत्तीस पदार्थ असणारी वाझवान गोरमे फूडलाही लाजवेल इ
सगळ्या कढ्यांमध्ये (कढीचे अनेकवचन कढ्या होते.) सोलकढीइतका सुंदर रंग कोणाचाच नाही तसाच सगळ्या चहात नून चहाइतका सुंदर गुलाबी रंग कोणत्याही चहाचा नसावा. काश्मिरचा अजून एक प्रसिद्ध चहा, नून चहा. नून म्हणजे काश्मिरी भाषेत मीठ. हो, या चहामध्ये मीठ असते. पाकिस्त