भेटी लागी जीवा... लागलीसी आस... दरवर्षी लाखो वारकरी सावळ्याच्या ओढीने पंढरीची वाट धरतात. ज्ञानोबांनी सुरू केलेली ही परंपरा आजही प्रत्येक माऊली डोक्यावर तुळस घेऊन, गळ्यात तुळशीमाळ घालून आणि कपाळावर गंध-बुक्क्याचा टिळा लावून पुढे नेत आहेे. खरंच काय असतं या वारीत जी गेली शेकडो वर्ष नित्यनेमाने ही वारी चालत आहे?
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे! तुकोबांचा हा अभंग आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. सोनंनाणं, दागदागिने हे सगळे मातीमोल आहेत आणि निसर्ग हाच आपला खरा सोयरा आहे, निसर्गातली झाडं, प्राणी हे आपले सोयरे आहेत. हा विचार तुकोबा त्यांच्या अभंगातून आपल्यासमोर मांडतात. पण खरंच आपण यातून काही शिकलो आहे का? आपण सगळे निसर्गाप्रती काम करण्यासाठी काही ठोस पावलं उचलतोय का?
आजच्या आधुनिक युगात तरुणाईकडे तंत्रज्ञान आहे, संधी आहेत, पण त्याचबरोबर दिशाहीनता, गोंधळ आणि अस्थिरतेचाही सामना करावा लागत आहे. अशा काळात आदर्श, प्रेरणा आणि ध्येयदर्शक विचारांची गरज अधिक तीव्रतेने जाणवते. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि आणि कार्य तरुणांसाठी केवळ ऐतिहासिक शिकवण न राहता, ते एक प्रेरणादायी मंत्र आणि नवनिर्मितीचे तंत्र ठरू शकते.
आयपीएल म्हणजेच Indian Premier League भारतातच नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमी अगदी सणासारखी साजरी करतात. सध्या जगभरातील सगळ्यात अवघड क्रिकेट Tournament म्हणून आयपीएल ओळखली जाते. नुकतेच आयपीएल चे १८ वे संस्करण पार पडले.
दहा वर्षांपूर्वी म्हणजे मार्च २०१५ मध्ये झी मराठी या वाहिनीने एक अशी भेट मराठी युवा प्रेक्षकांनी दिली जिच्यामुळे मैत्री, जगणं, छंद, आयुष्य, करिअर, गंमत, नाती अशा अनेक गोष्टींचे संस्कार नकळत मिळू लागले. सहा मुख्य पात्रे, एक घर, अनेक प्रसंग, भावना, शि
Common Sense त्याच्या नावाप्रमाणे Common का नाही आणि व्यक्ती आणि समाजावर त्याचे काय परिणाम होतात, हे सादर करायचा एक प्रयत्न. Common Sense म्हणजे मूलभूत व्यावहारिक ज्ञान जे लोकांकडून अपेक्षित असते. यामध्ये दैनंदिन अनुभवांवर आधारित निर्णय घेणे समावि
नमस्कार मित्रांनो, कसे आहात आज? आजचा विषय वरवर साधा वाटला तरी दैनंदिन आयुष्यासाठी गरजेचा आहे. आपण रोजच्या रोज जे अन्न खातो त्यानेच आपले शरीर पोसले जाते. त्यामुळे फक्त काही समस्या असतील तरच आहाराचा नीट विचार करण्यापेक्षा जर कोणतीही समस्या नसताना सुद्धा
बदल हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. सध्याच्या युगात प्रत्येक नवीन बदल स्वीकाराणं म्हणजे अधुनिक होणं , ही जगण्याची व्याख्याच झाली आहे. कोणते बदल स्वीकारायचे आणि कोणते स्वीकारायचे नाहीत हे व्यक्तिपरत्वे भिन्न असले तरी बदल स्वीकाराण्याच
नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज तुमच्यासमोर मी एक असा विषय घेऊन आले आहे, ज्याबद्दल आपल्याला फार माहीत नाही. फारसा अनुभव नाही, परंतु तरीही हा विषय महत्त्वाचा आहे. आपल्यापैकी अनेकांना कधी न कधी स्किन ॲलर्जी चा त्रास झालाच असेल. कधी एखादे क्रीम वाप
नवीन वर्षाचा पहिला कसोटी सामना सिडनीमध्ये १-१ च्या बरोबरीने सुरू होणार होता. सिडनी मैदानाच्या कानाकोपऱ्यात क्रिकेटचा इतिहास वसलेला आहे. दोन्ही संघांकडे सिरीजमध्ये अजेय बढत घेण्यासाठी ही चांगली संधी होती. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा नि
ज्येष्ठ क्रिकेट समालोचक हर्षा भोगले एका कार्यक्रमात म्हणलेले की आयुष्य हे टेस्ट क्रिकेटसारखं असतं. ते नेहमी तुम्हाला दुसरी संधी देतं. भारतीय संघाकडेही अशीच एक दुसरी संधी मेलबर्नच्या सामन्यात होती. पहिल्या सामन्यात ३६ धावांवर बाद होऊन भारतीय संघाला एक
वैश्विक महामारी कोरोनाच्या काळात नोव्हेंबर २०२० मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. १० नोव्हेंबरला आयपीएलची फायनल झाल्यानंतर २७ नोव्हेंबरपासून भारत ऑस्ट्रेलियात ३ वन-डे, ३ टी-ट्वेंटी आणि ४ कसोटी सामने खेळण्यास सज्ज होता.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी म्हणजेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटी सामन्यांची शृंखला..! क्रिकेटप्रेमींसाठी ही एक पर्वणीच असते. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार व अष्टपैलू खेळाडू ऍलन बॉर्डर व भारताचे माजी कर्णधार व आघाडीचे फलंदाज सुनिल गावसकर ह्यांच्या सन्मानाप
जोवर ठरवलेल्या गोष्टी मनासारख्या होत नाही तोवर आपण ठरवून काहीही केलेलं ठीक होत नसते किंवा कुठल्याही त्या गोष्टीसाठी जी आपल्याला करायची असूनही, तूर्तच करायची नसते तरीही आपण करत असतो ती कधीतरी पूर्णत्वाकडे किंवा पूर्णही होते पण मनातून ती गोष्ट क
सह्याद्रीवरच्या या काळ्या कातळांची केवढी पुण्याई. राजा देखीला, स्पर्शीला अन् जाणीला. राजांची पायधूळ याच्या पायरीला लागली, तसं उभ्या देहाचं सोनंच झालं. हिरव्या गवतात अन् धुक्यात हरवलेल्या वाटा जणू जीवंतपणी स्वर्ग पाहण्यासाठीच आहेत असं वाटतं. कुणासाठी ह
बसस्टाॅपवर प्रत्येकच माणूस कधीतरी गेलेला आहे, कधी बसस्टॉपवर गेल्या गेल्या बस मिळते तर काहीवेळा बसची वाटही पहावी लागते. बसस्टॉप या जागेची गंमत म्हणजे ज्याला आपण 'ओळखीची नाती' म्हणतो ती त्या जागेवर अधिक जुळतात. बसची वाट पाहणे हा देखील ओळख होण्याचा किंवा क
शहाण्यासारखा वागलास तरच खाऊ मिळेल, हे वाक्य आपण लहानपणी ऐकलेलं असतं. शहाण्यासारखं वागून कित्येकांनी तो खाऊ पटकावलाही असेल.. म्हणजेच 'खाऊ' नावाच्या गोष्टीची ओळख आपल्याला अगदी बालपणीच होते. बालपणी अनेक लोक आपल्याला खाऊ देत असतात. कुणी बिस्कीट, कु
;नमस्कार मित्रांनो, कसे आहात? नवीन वर्ष सर्वांना सुखाचे आणि आरोग्याचे जावो हीच मनोकामना. आज एका नव्या विषयाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करते आहे. आपण आजकाल पाहतो आहोत की आपल्या देशात डायबेटिस असणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत चालले आहे.
Pre-workout meal नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? सर्वात आधी मी तुम्हाला एक किस्सा सांगते. दोनच दिवसांपूर्वी माझ्या एका जुन्या महिला क्लाएंटशी बोलणे झाले. त्या राष्ट्रीय स्तरावर बास्केट बॉल खेळतात. काही दिवसांनी सामने आहेत म्हणून सध्या practice जो