जल्लोष.. नुकतीच गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक ठिकठिकाणी पार पडली. बाप्पाला निरोप देताना दु:ख कुणाला होणार नाही ! पण अगदी कुठलीही व्यक्ती आपल्या घरातून बाहेर पडताना आपण हस-या चेह-यानेच त्याला अच्छा करतो. मग गणपती म्हणजे प्रत्यक्ष देवच. त्याला निरोप देताना ..
वयाचे बंधन नाही! प्रत्येकच व्यक्तीच्या आयुष्यात आपला वाढदिवस ही आनंदाची पर्वणी असते. तो सुखाचा दिवस असतो. आप्तेष्ट, स्नेही सारे त्या व्यक्तीला शुभेच्छा देतात, त्याचा वाढदिवस साजरा करतात. वाढदिवस शब्दांतील 'वाढ' या शब्दाचा संबंध वयाशी आहे. वर्षाकाठी आपलं वय वाढत ..
पहिलं प्रेम... पहिल्या प्रेमावरची सर्वोत्तम कादंबरी म्हणजे 'पहिले प्रेम'. यात वि.स. खांडेकरांनी शब्दांचं अमृत शिंपल्याचा भास होतो. कादंबरीचं आणि प्रेमाचं नातं अतूट आहे. ‘पहिले प्रेम’ असं म्हटलं म्हणजे कुणाला अर्थ समजणार नाही! मुळात, प्रेम हा माणसाच्या ..
सुंदर साजिरा श्रावण! "श्रावण महिनाच विलक्षण... झाडांबरोबर मनालाही पालवी फुटते...", हे श्रावण महिन्याचं व.पु. काळे यांनी केलेलं वर्णन. याशिवाय त्यांच्याच एका लेखात किंवा कथेत, "लाजावं कसं हे श्रावण किंवा भाद्रपदानंच जगातल्या पहिल्या तरुणीला सांगितलं!", श्रावणाचं ..
आयुष्याचं वेळापत्रक परवा एक कविता वाचली, ''सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते! तेच ते!” विंदांनी खरंच छान कविता लिहिली आहे. त्याच त्या जगण्याचं वास्तव नेमकेपणाने मांडलेलं आहे. कवितेच्या शेवटी विंदा लिहितात 'मरणंही तेच ते' तेव्हा वाटतं ही तुमच्या-माझ्या आयुष्यातील ..
आधुनिकता का अनुकरण ? आधुनिकता हा जगाचा अविभाज्य भाग आहे. आधुनिक जग, आधुनिक भारत हे विषय आपण कितीदातरी ऐकले आहेत, वाचतो सुद्धा. यंत्रयुगाची सीमा ओलांडून आता आपण आणखी पुढे चाललो आहोत. यंत्रमानवासारखी आधुनिक यंत्रणा परदेशातल्या मोठ्या ऑफिसेसमध्ये वापरतात असं ऐकिवात ..
गणपती बाप्पा मोरया... गणेशोत्सव हा सर्वांचाच आवडता उत्सव. अर्थात सर्वच सण म्हणजे उत्सवच असतो. पण गणेशोत्सव हा अबालवृध्दांच्या ह्रदयाला आनंद , सौख्य आणि एक प्रकारे समाधान मिळवून देणारा उत्सव आहे. या उत्सवात उत्साहाला, आनंदाला आणि जल्लोषाला पारावार राहत नाही. आता अधुनिक ..
नातं जपणारी नाती.. नातं हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे . माणूस एकटा जगू शकत नाही. दिवसभर त्याला जशी कुठल्या ना कुठल्या वस्तूची गरज असते तशीच माणसाचीही गरज असते. माणसा-माणसात असलेला एकमेकांविषयीचा जिव्हाळा म्हणजे नातं.. या जिव्हाळ्याच्या आधारावरच ..
संभाषण कौशल्य... हल्ली अनेक पालकांची तक्रार असते. “आमचा मुलगा किंवा आमची मुलगी अजिबात कुणाशी बोलतच नाही. घरी मात्र चांगला दंगा चाललेला असतो! सुट्टीच्या दिवशी तर बघायलाच नको!" वगैरे वगैरे तक्रारी आपण नेहमी ऐकतो. विशेष म्हणजे अगदी चार-पाच वयाच्या मुलांपासून ..
शहरातला पाऊस... पावसाची कितीतरी गाणी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. 'सांग सांग भोलानाथ...' सारखं बालगीत असो, अगदी अलीकडच्या काळातलं 'चिंब भिजलेले' असो; अशा कितीतरी गाण्यातून आपण सूरांचा चिंब पाऊस अनुभवला आहे. ती गाणी ऐकताना आपण पाऊस जगलोय. या गाण्यांचं आणि पावसाचं ..
"तू काय खाणार..!?" आपण एखाद्या कामासाठी म्हणून घरातून बाहेर पडतो. वाटेत एखाद्या सिग्नलला, एखाद्या चौकात इतकंच काय, तर रहदारीच्या ठिकाणी ओळखीचा चेहरा दिसतो. समोरची व्यक्ती ओळखीदखल आपल्याला हात दाखवते. हा ओळखीचा चेहरा मित्र किंवा मैत्रिण असेल तर हमखास आपण आणि ती ..
नात्याची गोष्ट , प्रेमाची गोष्ट ... माणूस दुरावणं ही आता नित्याचीच बाब झालेली आहे. अगदीच सांगायचं म्हणजे नवरा-बायको किंवा प्रियकर-प्रेयसी या नात्यांत हे प्रमाण हल्ली फार वाढलंय! कधीकाळी या माणसाला आपण ‘आपलं माणूस’ म्हणून मिरवत होतो, ते माणूस आपलं राहिलं नाही. ही भावना ..